Builder

अर्थव्यवस्था स्पर्धात्मक होऊन भारताला जगाची दारे खुली झाली

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर संकटात होती त्यावेळेस १९९१ हे वर्ष भारतासाठी निर्णायक असे ठरले. डॉ. मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवात “ज्या कल्पनेची वेळ आली आहे ती कल्पना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.” या ओळींनी सुरुवात केली हाती. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था बिकट असतांना त्यांनी उदारीकरण, जागतिकीकरण आणि…
Read More

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नावालाच आहे का ?

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात सुरु असलेला गोळीबार, हत्या, हिट अँड रन, अत्याचार हे मात्र काही थांबायला तयार नाही. दिवसेंदिवस महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कितीतरी मागे पडला असल्याचे चित्र आहे. सत्ता आणि सत्तेसाठी काहीही अशा दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र चालवला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. राजकीय व्यक्तींच्याच हत्या, सर्वसामान्यांचं काय…
Read More

“एक देश एक निवडणूक” सरकारचा उद्देश काय आहे ?

भारत हा विविधतेने नटलेला देश असून लोकशाही प्रक्रियेमुळे आपल्याला नियमित निवडणुकांचा अनुभव येत असतो. प्रत्येक वर्षी विविध स्तरांवर निवडणुका होत असतात – लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था. यामुळे वेळ, पैसा आणि प्रशासन यावर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर “एक देश, एक निवडणूक” या संकल्पनेवर चर्चा सुरू आहे. यातच आता भारत…
Read More

ईव्हीएमचा मार्ग कोणासाठी प्रशस्त झाला ?

१९ मे १९८२ रोजी भारतात सर्वप्रथम ईव्हीएम वापरायला सुरुवात झाली. तत्कालीन स्थितीमध्ये कायद्यात दुरुस्ती न करता ईव्हीएम वापरल्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले होते. नंतर संसदेने कायद्यात दुरुस्ती केल्यांनतर ती ईव्हीएम आज पर्यंत सुरु आहे. महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी तेंव्हा ईव्हीएम वापरायच्या विरोधात होता. वेळोवेळी हा विषय तेंव्हापासून…
Read More